आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील अलिहत गावामध्ये एका झोपडीत झाला.त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे नाव सुगना मुंडा असे होते,सर्व आदिवासी समाजाचे ते जडीबुटी देऊन सेवा करत होते,परंतु इंग्रज आणि ब्राह्मण त्यांना खूप हल हल करत होते,त्यामुळे ते इंग्रजांविरुद्ध लढणारे ते जननायक झाले,आज त्यांची जयंती आहे,वीर बिरसा मुंडा,यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश दादा शिरसाट .भिम नगर जुने शहर अकोला,,जय अशोका,जय शिवराय,जय बिरसा मुंडा,जय भीम,👏